कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बेस्ट आउटगोइंग स्टुडंट म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी अथर्व शशिकांत शिंदे आणि तन्वी जयवंत पाटील यांची निवड करण्यात…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या शास्त्रीनगर येथील यंत्र शाळेला आज मनपा परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. के. एम. टी कार्यशाळा मेकॅनिकल सुपरवायझर रणधीर मोरे…
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या द्वितीय…
कोल्हापूर :भुदरगड तालुक्यातील कूर येथील शाहू लॉन येथे आयोजित ‘कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघा’चे त्रैवार्षिक जिल्हास्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. ज्या शिक्षकांनी आयुष्यभर समाजाची जडणघडण केली, त्यांच्या हक्क आणि…
नवी मुंबई : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित…
मुंबई:- नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप आकाराम मोरे व व्हा. चेअरमनपदी जयकुमार श्रीकांत रेळेकर यांची दि.२८/०२/२०२६ रोजी बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून चंद्रकांत इंगवले सहाय्यक…
कोल्हापूर :भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र शासनाचे “आई” हे महिला पर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. बँकेचे अध्यक्ष…
कोल्हापूर:विद्यार्थ्यांनी औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजिया सारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची उत्तम संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया…