कोल्हापूर :डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली…
कागल:बेघराना मिळालेल्या घरकुलामुळे त्या कुटुंबांचे केवळ एक घर होत नाही. तो परिसर स्वच्छ राहतो, मुलांवर चांगले संस्कार होतात. एकूणच त्या कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमानही उंचावते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री…
कागल:आजच्या एका वर्तमानपत्रांमध्ये मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, अशी बातमी आलेली आहे. परंतु; मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय…
कोल्हापूर:डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेच्यावतीने अभियांत्रिकीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवार , दि. २८ जुलै रोजी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन…
कागल :आषाढी एकादशीचे औचित्य साधून कागल येथील श्रीराम मंदिरात रविवारी (ता. २६) सायंकाळी ६ वाजता ‘सूर सौरभ’ या विशेष भक्तिसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ महिला समिती, कागल…
कागल:कागल-पेठ नाका राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहापदरीकरण, करनूर-कोगनोळीजवळील भुयारी मार्गाची उंची वाढविणे आणि दूधगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…
कागल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान, अभ्यासू, निर्णयक्षम आणि कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्राने विकासाच्या विविध क्षेत्रांत देशात अग्रस्थान मिळविले आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, गुंतवणूक, रोजगार आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे…
नवी दिल्ली: गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या NEET पेपरफुटीविरोधी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी…
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत, असे आवाहन कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री. उदय शिंदे यांनी केले आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार आहे, असेही श्री. शिंदे यांनी…
कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने…