कोल्हापूर : आ.चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची सदिच्छा भेट घेतली . यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर…
कोल्हापूर:कसबा बीड, ता. करवीर येथे श्री पांडुरंग कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास आ.चंद्रदीप नरके उपस्थित राहिले. यावेळी संस्थेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन…
कोल्हापूर : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी व्यापक जनजागृती आणि दंडात्मक मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील…
कोल्हापूर : शेतकऱ्यांना भूमीहीन करुण त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने येत्या मंगळवारी (दि.९) कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती…
कोल्हापूर:सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला व बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, छेडछाड, सायबर बुलिंग आणि पोक्सो संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी, राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामंकित कंपन्याकडून १२५ हून अधिक जॉब ऑफर्स…
कागल:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू ग्रुपच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे प्राधिकृत अधिकारी…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने दूध विक्री दरात वाढ केल्यानंतरही दूध उत्पादकांना मिळणाऱ्या खरेदी दरात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात…
कागल :हृदयरोग हा आजच्या काळातील गंभीर आणि वाढता आजार असून त्याचे वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यास काहीही होत नाही. यासाठी कागल…