शियेत श्री राम मंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा उत्साहात

शिये (वार्ताहर) : ( ता. करवीर ) येथे अयोध्येतील राममंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला. आयोध्यातून राम लल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी या मंगल…

भाजपा कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न:कर्तुत्ववान महिलांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अपर्ण…

डी वाय पाटील फार्मसीची विद्यार्थिनी राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत अव्वल

कोल्हापूर: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी…

राजारामच्या कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाणीचे राज्यभर पडसाद…

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना काही गुंडांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये चिटणीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक…

कागल शहरवासीयांना श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापण लोकोत्सवाचे देणार निमंत्रण :राजे समरजीतसिंह घाटगे

कागल : प्रतिनिधी आयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने येथील श्रीराम मंदिरामध्ये देखील येत्या 20,21,22 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हा कार्यक्रम लोकोत्सव…

कोजीमाशि पतपेढीची कर्जमाफी योजना संशयाच्या भोवऱ्यात : बाळ उर्फ लक्ष्मण डेळेकर

कोल्हापूर :- सभासदांकडून लाखाला चार हजाराची कर्जमुक्ती ठेव घेऊनही मृत्यूनंतर तात्काळ कर्जमाफी देऊन वारसांना लाभ देण्याऐवजी या ना त्या कारणांनी ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा नेमका हेतू काय?अनेक सभासदांना या कर्जमाफी…

छत्रपती राजाराम कारखान्याचे एमडीना मारहाण केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल…

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी प्रकाश जयसिंग चिटणीस  यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी  १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून डॉ.…

धारावीचा चेहरा मोहरा बदलणार ; लाखो लोकांचे आयुष्य चमकणार…

मुंबई : गौतम अदानी मुंबई आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला सिंगापूरसारखे करणार आहे. त्यांच्या कंपनीला आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या विकास कामाचं कंत्राट मिळालं आहे.धारावीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अदानी…

महानंद सहकारी दूध संघ आता गुजरातकडे….

मुंबई: राज्य सरकारचा अंकुश असलेला महानंद सहकारी दूध संघ हा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (NDDB) चालवायला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही आता गुजरातला जाणार…

20 जानवारीपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, त्यानंतर आम्ही ऐकणार नाही ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई: मराठा वादळ मुंबईवर धडकण्यासाठी सज्ज होत असल्याने धडकी भरलेल्या मिंधे सरकारने आज ‘मराठा योद्धा’ मनोज जरांगे यांना थोडं सबुरीने घ्या, अशी विनंती केली, मात्र ती जरांगे यांनी सपशेल धुडकावून…