मुंबई : जी-२० परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळाला असून, देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-२० च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहे. दरम्यान २६ फेब्रुवारीपासून जी-२० परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार…
औरंगाबाद : उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची…
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेली जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.जुन्या पेन्शन योजनेसाठी…
कोल्हापूर: संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक शेतकर्यांकडून प्रत्येकी दहा हजार प्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. यामध्ये ४० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार विवेक विनायक कुलकर्णी व अन्य १६ जणांनी…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक…
होळीच्या मौजमजेमध्ये आपण आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणं आवश्यक. आपण ऑरगॅनिक गुलालचा वापर करून होळी साजरी करू शकता. आपण हे गुलाल कमी साहित्यात, काही मिनिटात घरी बनवू शकता. चला…
कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड…
मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ या कंपनीने बाजारात आपले वेगळे अस्तित्व बनवले आहे. काही महिन्यांपूर्वी पतंजलीचा आयपीओही बाजारात आला. त्यामुळे बाबा रामदेव योगगुरू नसून उद्योजक असल्याची टीका त्यांच्यावर…
पाटणा : दहशतवाद्यांकडे रॉकेट स्टिंगर मिसाईल असल्याच्या वृत्तामुळे उद्या होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहारच्या दौऱ्यादरम्यान पाटणा ते पश्चिम चंपारणपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत बिहारच्या अतिरिक्त पोलीस…
पुणे : राज्यात नवीन सरकार येण्यामागे येण्यामागे अदृष्य हात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र ते हात कोणते याचा उलगडा त्यांनी केला नाही. मात्र बावनकुळे यांच्या वक्तव्याने…