भुदरगड किल्ला गड संवर्धन विकास आराखडा तयार करा : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : शिवकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या भुदरगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे व उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांना केल्या..…

प्रत्येक वेळी वाटतं हा शेवटचा आघात पण….सुषमा अंधारेंच्या डोळ्यात अश्रू

बीड : 20 मे रोजी ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात होणार आहे. ही सभा होण्यापूर्वीच ठाकरे गटात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना…

हिरण्यकेशीवर आठ दिवस उपसाबंदी : कार्यकारी अभियंता – स्मिता माने

कोल्हापूर : चित्री मध्यम प्रकल्पांतर्गत हिरण्यकेशी नदीवर यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा उपसाबंदी लागू होणार आहे. 22 ते 29 मे अशी 8 दिवस ही उपसाबंदी राहणार आहे. आजरा तालुक्यातील भादवण बंधाऱ्याच्या खालील…

कोल्हापूरच्या पत्की हॉस्पिटलचे वैद्यकीय क्षेत्रात दुर्मीळ यश

कोल्हापूर: जुळ्या मुलांचे गरोदरपण म्हणजे मोठी जोखीम असते. मुदतपूर्व गर्भपात ही समस्या उद्भवण्याची शक्यता यामध्ये खूप जास्त असते. अशा वेळी एका अर्भकाचा गर्भपात झाला की, गर्भाशयाचे मुख उघडे असल्याने पाठोपाठ…

तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोड च्या नियमावलीवरून मंदिर प्रशासनाचा यु टर्न

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी ड्रेस कोडची नियमावली तयार करण्यात आल्याचे समोर आले होते आणि अवघ्या काही तासात तुळजाभवानी मंदीर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतल्याचं समोर…

अंदमान निकोबार बेटात लवकरच मान्सूनचे आगमन

मुंबई : लांबणीवर गेलेला आता मान्सून पुढच्या 24 तासांत अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत असल्याची माहिती IMD नं दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आयएमडी आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांकडून यंदाच्या…

महसूल प्रशासनामुळे धामणीवासियांचे स्वप्न लांबणीवर

राधानगरी : धामणीवासियांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारा राई ता. राधानगरी येथील धामणी मध्यम प्रकल्प गेली २३ वर्षे रखडला आहे.३.८५ टी.एम.सी क्षमता असलेला प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल या आशेवरती धामणीवासीय वाट पाहत…

आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला. आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा…

बैलगाडा शौकिनांसाठी अमोल कोल्हेंकडून खास गिफ्ट

मुंबई : राज्यातील बैलगाडा शर्यती बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार आमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी जाहीर…

काजूच्या अतिसेवनाचे तोटे

तुम्हाला माहित आहे का की काजूचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. होय, काजूमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने काजू जास्त प्रमाणात खाणे टाळावे. काजूच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात…