आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत. वृषभ : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन…
साखर: 59.19 ग्रॅम डाएटरी फायबर: 3.7 ग्रॅम फॅट: 0.46 ग्रॅम प्रोटीन: 3.07 ग्रॅम रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमियाचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे.किंवा तुमच्या शरीरातील रक्त कमी झाले असतील…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे असंघटित कामगार सेल विभागाची आढावा बैठक झाली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व…
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ नवीन टर्मिनलचा लोकार्पण सोहळा उजळाईवाडी येथे आज पार पडला. या कार्यक्रमावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सोहळ्यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन आम्हालाच लोकसभेची उमेदवारी…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. ते काँग्रेस कडून हात या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत असलेले संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांना भारत सरकारच्या DST-SERB रामानुजन आणि कोअर प्रकल्पाअंतर्गत “लिक्वीड कॉलम बेस्ड ऑप्टिकल इन्फ्रारेड फिल्टर” या उपकरणासाठीचे…
मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मोठा खुलासा केला…
साळवण : खोकुर्ले ता.गगनबावडा येथे बिबट्याने भरवस्तीत लक्ष्मण येसबा पाटील यांच्या घराबाहेर कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे फस्त केले आहे.त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबतच खोकुर्ले ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात…
बेळगाव : राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त…
मुंबई: पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प,…